देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 14, 2025
in परभणी
0
पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू
Please Share

पालममध्ये बैलगाडीवरून पान टपरी हलवताना विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अपघात, अन्य तिघे जखमी

पालम : शहरात एका दुर्दैवी अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पान टपरी हलवत असताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने झाला. शेख शफीक शेख मुसा (वय ३१), हे बालाजी नगर, पालम येथे राहत होते. त्यांची पान टपरी बैलगाडीने बालाजी नगर येथील त्यांच्या घरी हलवत असताना रविवारी, १४ सप्टेंबररोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

बैलगाडीवरून पान टपरी खाली घेत असताना अचानक बैलगाडीवरील लोखंडी दांडी वर होऊन विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून काम करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (वय ३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (वय ३१, रा. बालाजी नगर, पालम) आणि शेख शौकत शेख मुसा (वय ४०, रा. बालाजी नगर, पालम) यांचा समावेश आहे. या अपघातात शेख फरहान शेख महेबूब (वय १६), अशोक शाखेर शेख (वय १८) आणि शेख असलम शेख गुड्डू (आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी साई हॉस्पिटल, लोहा येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post Views: 1,088
Please Share
Previous Post

साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा

Next Post

अतिवृष्टीत नागरिकांनी सुरक्षित राहावे : पालकमंत्री

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अतिवृष्टीत नागरिकांनी सुरक्षित राहावे : पालकमंत्री

अतिवृष्टीत नागरिकांनी सुरक्षित राहावे : पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ