देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 14, 2025
in परभणी
0
पान टपरी हलवताना तिघांचा मृत्यू
Please Share

पालममध्ये बैलगाडीवरून पान टपरी हलवताना विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अपघात, अन्य तिघे जखमी

पालम : शहरात एका दुर्दैवी अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पान टपरी हलवत असताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने झाला. शेख शफीक शेख मुसा (वय ३१), हे बालाजी नगर, पालम येथे राहत होते. त्यांची पान टपरी बैलगाडीने बालाजी नगर येथील त्यांच्या घरी हलवत असताना रविवारी, १४ सप्टेंबररोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

बैलगाडीवरून पान टपरी खाली घेत असताना अचानक बैलगाडीवरील लोखंडी दांडी वर होऊन विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून काम करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे (वय ३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (वय ३१, रा. बालाजी नगर, पालम) आणि शेख शौकत शेख मुसा (वय ४०, रा. बालाजी नगर, पालम) यांचा समावेश आहे. या अपघातात शेख फरहान शेख महेबूब (वय १६), अशोक शाखेर शेख (वय १८) आणि शेख असलम शेख गुड्डू (आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी साई हॉस्पिटल, लोहा येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post Views: 1,094
Please Share
Previous Post

साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा

Next Post

अतिवृष्टीत नागरिकांनी सुरक्षित राहावे : पालकमंत्री

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अतिवृष्टीत नागरिकांनी सुरक्षित राहावे : पालकमंत्री

अतिवृष्टीत नागरिकांनी सुरक्षित राहावे : पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ