देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अक्षर आनंद साहित्य संमेलन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 15, 2026
in परभणी
0
अक्षर आनंद साहित्य संमेलन उत्साहात
Please Share

नम्रता आणि संस्काराने माणूस मोठा होतो : कुलगुरू डॉ. इंद्र मणी

परभणी : परभणी येथील सृजनशील शिक्षक नरहरी मुटकुळे बाल साहित्य नगरीत तिसरे अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन उत्साहात झाले. संमेलनाचे उद्घाटन ॲड. रमेशराव गोळेगावकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, वाचनाने माणूस आणि संस्कृती घडते. वाचन चळवळीचे हे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे मत डॉ. रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केले. मोबाईल आणि टीव्हीच्या जमान्यात बालवाचक इतक्या मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुस्तके वाचतात, हे दृश्य आनंद देणारे आहे. जिल्हा परिषदेच्या मुलांना अक्षर आनंदमुळे एक मोठे व्यासपीठ मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. या संमेलनाचे उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले. संमेलनाध्यक्ष कोमल डाखोरे, स्वागताध्यक्ष अनन्या खवले आणि पी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनादरम्यान बालवाचकांनी कथाकथन, बालकवी संमेलन, नाटिका आणि वाचलेल्या पुस्तकावर गटचर्चा अशा विविध सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

समारोप सत्रात बालवाचकांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माणूस नम्रता आणि संस्कारानेच मोठा होतो. यावेळी कांतराव देशमुख, माणिक पुरी, जयश्री औताडे यांनीही बालवाचकांना संबोधित केले. समारोप सत्राचे प्रास्ताविक बलभीम माथेले यांनी केले, तर सूत्रसंचालन इंदूमती कदम व सोमनाथ डोंगरे यांनी केले. दीपक शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी राजेश चव्हाण, अनंता कदम, दिपाली महिंद्रकर, युवराज माने, भानुदास धोत्रे, संतोष रत्नपारखे, दत्तात्रेय भोंबे, नामदेव घुले, गोपी मुंडे, मारुती डोईफोडे, रत्नमाला शेळके, नरेंद्र कांबळे, सुलोचना गिरी, शिवमाला लांडगे, नरहरी मुटकुळे आणि कैलास सुरवसे, विठ्ठल अनमुलवाड यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,967
Please Share
Previous Post

‘विज्ञानवारी’मध्ये नूतन विद्यालयाची चमकदार कामगिरी

Next Post

श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ